जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला
कमी लेखणारे भरपूर आहेत…
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती…?
यावरून माणसाची श्रीमंती कळते…
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा..
तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्व आहे!

Like
LikeLoveHahaWowSadAngry